आचार्य अत्रेंच्या मराठा - TopicsExpress



          

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं , एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला “मग आम्ही काय करू”-पलीकडून उर्मट प्रश्न आला “तुम्ही काही करू नका” – अत्रे शांतपणे म्हणाले,” मृतांच्या नातेवाईकांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच......:-D Vishal... (V.S)
Posted on: Sat, 19 Oct 2013 09:14:47 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015