15 ऑगस्ट 1947 रोजी नेहरुन्नी केलेल्या भाषणात म्हंटलेले आपल्याला गरीबी कमी करायची आहे, देशाला आर्थिक द्रष्टिने मजबूत करायचे आहे... आणि आज 66 वर्षांनी मनमोहन सिंग यांनी पुन्हा तेच सांगितले... आता प्रश्न असा पडतो की एवढे वर्ष यांनी केले काय?? आणि हे सर्व करणार कोण??
Posted on: Thu, 15 Aug 2013 05:10:22 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015