"चांगल्या मुलांना चुकीच्या मुली मिळतात, चांगल्या मुलींना चुकीची मुले मिळतात... पुढे हि जोडपी प्रेमात पडतात आणि चांगला मुलगा आणि चांगली मुलगी फसले जातात ... त्यामुळे होते काय, तर चांगल्या मुलांना वाटते कि सगळ्या मुली fraud च आहेत... आणि चांगल्या मुलीना वाटते कि सगळी मुले filrty च आहेत.. अशी भावना झाल्यानंतर जेव्हा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी हे एकमेकांना भेटतात तेव्हा ते प्रेमात पडायचे टाळता
Posted on: Sun, 30 Jun 2013 02:18:25 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015