ह्याची कारणे काय उसतील हो ??? मुंबईच्या (गिरगाव, लालबाग, परळ, दादर) येथील मराठी माणसाला त्याच्या राजधानीतून परागंदा करून नालासोपारा ते बदलापूर आणि कळंबोली ते कसारा असे स्थलांतर करायला लावणारेही मुख्यत:गुजरातीच आहेत. मेडिकल कौन्सिल ताब्यात ठेवून 2 टन सोने, 2 हजार कोटी रोख घरात लपवणारे केतन मेहताही गुजरातीच. पण मराठी असमितेच्या नावावर राजकारण करणा-यांची भाषावादी तलवार ज्या त्वेषाने गरीब कष्टकरी UP-BIHARवाल्यांवर चालते त्याच्या कणभर पण गुजरातींवर चालताना दिसत नाही.. ह्याची कारणे काय असतील बरं ??? #Marathi #Gujarati #Mumbai #MNS #Shivsena
Posted on: Tue, 16 Jul 2013 03:53:42 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015